शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 01 जुलै : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या  हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार … Continue reading शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे