… त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. ५ नोव्हेंबर : मिरज तालुक्यातील टाकळी येथील ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  यात  पारधी समाजातल्या दोन तरुणींसह एक बालिकेचा समावेश आहे. मिरज तालुक्यातील टाकळी येथील जुना मालगाव रस्त्यावरील मलेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली असून नंदिनी देवा काळे(१६), मेघा चव्हाण काळे … Continue reading … त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर