शैक्षणिक प्रवास संपला तरी आयुष्याचा प्रवास सुरूच राहणार – डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जून :  जीवनात अनेक गोष्टींची आपल्याला परीक्षा द्यावी लागते. शैक्षणिक प्रवास संपला तरी आयुष्याचा खरा प्रवास सुरूच राहणार तसेच आयुष्यात सफल होण्यासाठी सचोटीने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले. पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभागाच्यावतीने एम. ए. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात … Continue reading शैक्षणिक प्रवास संपला तरी आयुष्याचा प्रवास सुरूच राहणार – डॉ. श्रीराम कावळे