मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,८ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या धावपळीत विश्रांती न घेतल्यामुळे पाठ व कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना नियोजित दौरे रद्द करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. दिलेल्या माहितीनुसार, ना.आत्राम यांना पाठ व कंबरदुखीचा आजार काही महिन्यांपासून सुरू होता, … Continue reading मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed