मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,८ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या धावपळीत विश्रांती न घेतल्यामुळे पाठ व कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी त्यांना नियोजित दौरे रद्द करून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. दिलेल्या माहितीनुसार, ना.आत्राम यांना पाठ व कंबरदुखीचा आजार काही महिन्यांपासून सुरू होता, … Continue reading मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला