शंभर दिवसांचा कार्यकाळ हा आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा प्रभावी आहे – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जळगाव 7 ऑक्टोबर :-   आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा फडणवीस शिंदे सरकारचा शंभर दिवसाचा कार्यकाळ हा अधिक प्रभावी असल्याचे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. शंभर दिवसात राज्य सरकारने गोरगरिबांच्या हिताच्या योजना तसेच पाणी व कृषी विभागाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम या सरकारने केले असून केंद्र सरकारही राज्य सरकारला … Continue reading शंभर दिवसांचा कार्यकाळ हा आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा प्रभावी आहे – कृषिमंत्री अब्दुल सत्तार