ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे, दि. १९ जुलै : गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी भरत असून याचा फटका जाणसामान्यांना बसत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असून अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. यातच मुंब्र्यातील एका दुर्दैवी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उद्यावर … Continue reading ईद साठी आणलेल्या १५ बकऱ्यांचा बुडून मृत्यू; मुंब्र्यात मुसळधार पावसाचा फटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed