शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहा, 25 नोव्हेंबर :- सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभार गावच्या राजेंद्र कांतीलाल देशमुख यांचे अत्यंत साधं आणि सरळ व्यक्तिमत्व. पेशाने शेतकरी, पण निसर्गाच्या वेळोवेळी पाठ फिरवल्याने उत्पन्नाच्या ऐवजी पदरी नेहमीच अपयश .मग शेतीबरोबर जोडधंदा म्हणून भाजी विकण्याचा निर्णय घेतला.ऊन-तहान या कशाचाही विचार न करता कधी बाजारात बसून तर कधी दारोदार फिरून भाजी विक्री केली … Continue reading शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed