अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचा ५५ टन कांदा दिला पेटवून; ९ लाखांचे झाले नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क दौड : तालुक्यातील कासुर्डी या गावातील कांदा उत्पादक शेतकरी नाना वसंत जगताप यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री आग लावल्याची घटना घडली. या आगीत वाखारीतील ५५ टन कांदा जळून खाक झाल्याने सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने लावलेल्या संचारबंदीत कांद्याला भाव नाही आणि विक्री व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे … Continue reading अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचा ५५ टन कांदा दिला पेटवून; ९ लाखांचे झाले नुकसान