सध्याची परिस्थिती कुणीही यावे आणि टपली मारून जावे – उध्दव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24 नोव्हेंबर :- सध्याची परिस्थिती कुणी यावे आणि टपली मारून जावे अशी आहे. एकीकडे देशाचे कायदामंत्री न्यायधीशांच्या नियुक्तीत अपारदर्शकता असल्याचे जाहीर विधान करुन न्याय व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण करताहेत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे असे म्हटले की, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुनावणी घेते … Continue reading सध्याची परिस्थिती कुणीही यावे आणि टपली मारून जावे – उध्दव ठाकरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed