जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहमदनगर, 24 नोव्हेंबर :- राज्यात ‘ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ ’ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. परिसरात नरबळी, इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा … Continue reading जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन