जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहमदनगर, 24 नोव्हेंबर :- राज्यात ‘ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ ’ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. परिसरात नरबळी, इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा … Continue reading जादूटोणा घटनांची पोलीसांत तक्रार देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed