भाजपाच्या वतीने आणीबाणी काळात २१ महिने तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चामोर्शी, दि. २५ जून : काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपूर्ण भारतभर आणीबाणी लागु करून लोकशाहीची हत्या करण्यात आली. मानव अधिकाराचे हणन करून देशवासीयांवर विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणुन २५ जून हा दिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीने  साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधून … Continue reading भाजपाच्या वतीने आणीबाणी काळात २१ महिने तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार