संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

• कोरोनायोद्ध्यांची भेट घेत केली आस्थेवाईकपणे चौकशी
• अनेकांचे बलीदान आणि समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करुया, स्वातंत्र्याचे मूल्य जपुया