नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला-जिल्हाधिकारी, संजय मीणा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 26 जानेवारी :-  गडचिरोलीत आत्तापर्यंत जिल्हयात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. परंतू आता परिस्थिती बदलत आहे, नक्षली विचारधारांना आता जिल्हयातून हद्दपार केले जात आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. सर्वांना आता विकास हवाय. प्रशासन, पोलीस दल यांना विविध योजनांच्या … Continue reading नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला-जिल्हाधिकारी, संजय मीणा