सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार – अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :-  राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी हेच आमचे ध्येय आहे. १९ … Continue reading सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार – अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण