धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव उधळून लावा : भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, १६ एप्रिल : केंद्रातील भाजप सरकार काही लोकांना पुढे करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अजानचे भोंगे, हनुमान चालीसा, जय श्रीराम जय हनुमान हे जनतेचे प्रश्न नसून महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे हक्क, आर्थिक तरतूद यासारखे कळीचे प्रश्न आवासून जनतेसमोर उभे आहेत.त्यामुळे जनतेने आपले प्रश्न सोडविण्यासाठी सतर्क राहून धर्मांध प्रवृत्ती … Continue reading धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव उधळून लावा : भाई रामदास जराते