तीन दिवसांनंतरही पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० जुलै : वसई विरार मध्ये रविवारी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेले पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.  हा मार्ग सोडून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. … Continue reading तीन दिवसांनंतरही पाण्यातूनच सुरु आहे वाहनांचा धोकादायक प्रवास