ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाच नंबर वन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, ५ ऑगस्ट २२ :- राज्यात २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शुक्रवारी … Continue reading ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाच नंबर वन..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed