कातकरी बांधवांची पिळवणूक .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, देवगांव (जि.नाशिक) 17, सप्टेंबर :- आदिवासी कातकरी बांधवांची पिळवणूक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही थांबलेली नाही. आजही काही सधन लोक कातकरी – आदिवासी बांधवाना वेठबिगारा सारखे वागवत आहेत. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. काही दिवसांपूर्वी घडलेले इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरण ताजे असतांनाच नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. … Continue reading कातकरी बांधवांची पिळवणूक .