लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि १७ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हयातील तीन चतुर्थांश भुभाग हा वनव्याप्त आहे. त्यामुळे साहजिकच पिक क्षेत्राखालील जमीनीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसुन येते. तथापी, सपाट क्षेत्र पाहुन जिल्हयातील स्थानिक आदिवासी जनता वन जमीनीवरील वृक्ष तोडुन शेती करीत आहेत. शेती तंत्रशुद्ध पद्धतीने करीत नसल्याने त्यातुन उत्पन्नाचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याचे दिसुन येते. हीच बाब हेरुन … Continue reading गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महीला शेतकऱ्यांकरीता “ भाजीपाला लागवड ” प्रशिक्षण मेळावा आयोजित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed