सामान्य नागरिक केंद्र बिंदू ठेवून प्रशासनाचे व्हावे सुशासन…!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 08 सप्टेंबर :-  सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य … Continue reading सामान्य नागरिक केंद्र बिंदू ठेवून प्रशासनाचे व्हावे सुशासन…!