लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई १२ऑगस्ट: राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी … Continue reading 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतरघेतला निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed