सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : अहेरी तालुक्यापासून अवघ्या ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडतो आहे. सत्यांना मलय्या कटकु यांच्या घरातील विहिरीतून सतत गरम पाणी येत असून, त्यावरून गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. पाणी इतके गरम आहे की थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळावे लागत … Continue reading सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी