भाजप 400 पार गेला असता तर भारत हिंदू राष्ट्र बनले असते ! तेलंगणाचे आमदार टी. राजा यांचे विधान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, वृतसंस्था दि 17 – लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार जागा जिंकल्या असत्या तर हा देश हिंदू राष्ट्र बनला असता, असे विधान तेलंगणामधील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केले.पडघ्यात झालेल्या संतसंमेलन व हिंदू धर्मसभेत टी. राजा सिंह यांनी भाजपचा अजेंडा उघड केला. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शनिवारी रात्री झालेल्या या धर्म … Continue reading भाजप 400 पार गेला असता तर भारत हिंदू राष्ट्र बनले असते ! तेलंगणाचे आमदार टी. राजा यांचे विधान