7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २१ ऑगस्ट : सुरजागड लोह प्रकल्पामधून दैनंदिन शेकडो ट्रका द्वारे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने  “रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते” अशी बिकट अवस्था झाली असून सात दिवसाच्या आत दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी अहेरी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुरजागड लोहप्रकल्प विरोधात … Continue reading 7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा..!!