अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकाने वीरतेच्या इतिहासाचे स्मरण करावे -कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट :- देशाचे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. तर अनेक स्वातंत्र्यवीरांना त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकाने वीरतेच्या इतिहासाचे स्मरण करून भविष्य घडवावे व त्यासाठी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हा प्रशासनातर्फे प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित … Continue reading अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकाने वीरतेच्या इतिहासाचे स्मरण करावे -कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार