जिल्हयात 2.98 लक्ष घरांवर तिरंगा फडकणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.08 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी … Continue reading जिल्हयात 2.98 लक्ष घरांवर तिरंगा फडकणार.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed