पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ १०० टक्के बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भामरागड दि. २८ जून : तालुक्यातील पर्लकोटा नदीवर गत आठ महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. सदर पुल भामरागड येथिल मुख्य बाजारपेठेतून जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे राहते घर व व्यावसायिकांचे दुकाने पाडल्या जाणार आहेत. येथिल व्यापाऱ्यांनी आठ महिन्यांपासून शासन – प्रशासनाकडे नविन बाजारपेठेसाठी हक्काची जागा मिळावी म्हणून अनेक निवेदन दिले, मात्र शासन-प्रशासनाने त्याची … Continue reading पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ १०० टक्के बंद