लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २४ नोव्हेंबर : बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच … Continue reading सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी – भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांची घणाघाती टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed