महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र … Continue reading महाविकास आघाडी सरकारचा ओबीसींवर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस