एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित ध्यान करावे: वर्षा कोल्हे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 26 फेब्रुवारी :- रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मेडिटेशन म्हणजेच ध्यान केल्याने तणाव दूर करण्यास मदत होते. जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात, तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. ध्यान केल्यामुळे सकारात्मक विचार वाढायला लागतात, आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित ध्यान करावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी वर्षा … Continue reading एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित ध्यान करावे: वर्षा कोल्हे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed