लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १८ ऑगस्ट: राजकीय नेतेमंडळी निवडणूक जवळ आली की,नागरिकांना विविध प्रकारचे आश्वासन देतात.यात नवे काही नाही निवडणुकीत मत मिळवण्यासाठी राजकीय लोकांनी आजमावलेला हा फंडा असतो. नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून नागरिकांचे समाधानपूर्ती करणे गरजेचे असते मात्र, काही राजकीय नेतेमंडळीना निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा साफ विसर पडतो. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या रोशाला … Continue reading आमदाराचे आश्वासन ठरले फोल,भूमिपूजन करून 3 वर्षे लोटूनही फराडा,फोकुर्डी रस्त्याची दुरव्यथाच..नागरिकांचा आमदाराप्रति रोष.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed