मुंबई – गोवा महामार्ग अजूनही बंद !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 23, सप्टेंबर :- मुंबई – गोवा महामार्ग हा नेहमीच असुरक्षित राहिला आहे. या महामार्गावर वारंवार अपघात होतच असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी ही या मार्गावर पाचवीलाच पूजली आहे. रस्ते सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस भयंकर होत चालला आहे. कधी खड्ड्यांमुळे , कधी मद्यपी वाहन चालकांमुळे, तर कधी वायू गळतीसारख्या घटनांमुळे अपघात हे होतच असतात. मुंबई-गोवा … Continue reading मुंबई – गोवा महामार्ग अजूनही बंद !