लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि. १५ ऑगस्ट : जातीवाद हा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाला लागलेला कलंक आहे. जातीवादाच्या अजगराचा स्वातंत्र्याला विळखा पडला असून जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. राजस्थान च्या जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या कोवळ्या दलित विद्यार्थ्यांची केवळ त्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या रागातून झालेली निर्घृण हत्या हा … Continue reading जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची झालेली हत्या हा मानवतेला लागलेला कलंक – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed