जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज : राजु झोडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपुर, दि. २७ जुलै : गेल्या वर्षभरापासून राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, घुगुस अशा जिल्ह्यातील मोठ्या शहरात दिवसाढवळ्या हत्याकांड घडलेले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. तलवारी, देसी कट्टे, बंदूक, गुप्त्या, व तीव्र हत्यारे हातात घेऊन गुंड दहशत माजवत आहेत. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला … Continue reading जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज : राजु झोडे