लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 8 ऑक्टोबर :- राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परतीचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस झाला. शुक्रवारी देखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. हाच पाऊस आता पुढच्या दोन-तीन दिवस राहणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर राज्यासाठी पुढचे ४८ तास … Continue reading राज्यात पुढील ४८ तास महत्वाचे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed