लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झालेले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनादत्त अधिकारावर गदा आलेली आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी समाजाच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य … Continue reading २६ जूनच्या चक्काजाम व जेलभरो आंदोलनात ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – ओबीसी नेते रमेश भुरसे यांचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed