ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप !: नाना पटोले

फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय घटनापीठापुढे घेऊन जावे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २९ मे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करून आकडेवारी दिली नाही. … Continue reading ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप !: नाना पटोले