सुरजागड लोह खदान रद्द करुन पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क अबाधित राखण्यात यावेत – आमदार भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, २८ डिसेंबर : पेसा कायद्याप्रमाणे ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार आहेत, मात्र सुरजागड लोह खदान मंजूर करतांना पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभा घेतली गेली नाही. या खाणीला स्थानिक लोकांचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे सुरजागड लोह खदान रद्द करुन पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क अबाधित राखण्यात यावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे आमदार भाई … Continue reading सुरजागड लोह खदान रद्द करुन पेसा कायद्यांतर्गत मिळालेले हक्क अबाधित राखण्यात यावेत – आमदार भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी