वाढते अपघात रोखण्यासाठी सुरजागड व्यवस्थापनाने प्रभावी उपाय योजावेत – हंसराज अहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली/चंद्रपूर, 30, सप्टेंबर :- सुरजागड प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ओव्हरलोड अवजड वाहनांचे दररोज एटापल्ली-आलापल्ली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात आवागमन होते. या वाहतुकीमुळे या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य असल्यामुळे अपघातांमध्ये वृध्दी झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती न करता संपूर्ण रस्ता कवेत घेवून वाहनांची वर्दळ असल्यामुळेच कांचनपूर निवासी बिजोली … Continue reading वाढते अपघात रोखण्यासाठी सुरजागड व्यवस्थापनाने प्रभावी उपाय योजावेत – हंसराज अहीर