भाजपच्या “त्या” १२ आमदारांवर विधानसभा अध्यक्ष व विधीमंडळ सचिवालय योग्य तो निर्णय घेईल – जयंत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २८ जानेवारी – भाजपच्या १२ आमदारांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल व चुकीच्या वागणूकीबद्दल निलंबन करण्यात आले होते. मात्र यावर विधानसभा अध्यक्ष व विधीमंडळ सचिवालय योग्य तो निर्णय घेईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला यावर … Continue reading भाजपच्या “त्या” १२ आमदारांवर विधानसभा अध्यक्ष व विधीमंडळ सचिवालय योग्य तो निर्णय घेईल – जयंत पाटील