आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि, 23 जुलै :- अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली असल्याने अहेरी, सिरोंचा ,मुलचेरा, एटापल्ली आणि भामरागड या पाचही तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला असून यामध्ये विशेष करून मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याला जास्त फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या गावांना पिण्या योग्य पाणी नाही, गावात चिखलाचे साम्राज निर्माण झाल्याने … Continue reading आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed