राज्य सरकारने सात अधिकाऱ्यांना माघारी बोलवले .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 01, ऑक्टोबर :-  राज्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील प्रतिनियुक्तीवर कार्यरत सात अधिकाऱ्यांना परत माघारी बोलावले आहे. राज्यात सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने तब्बल ४४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच राज्यासमोर असलेल्या विविध समस्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी तातडीने अनेक विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्याही बदल्यांची शक्यता … Continue reading राज्य सरकारने सात अधिकाऱ्यांना माघारी बोलवले .