अहेरी विधानसभेतील समस्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  एटापल्ली, दि. ४ जानेवारी :  अहेरीचे दोन्ही घराणे पूर्वीपासून स्व:स्वार्थासाठी राजकारण करीत आहे. या क्षेत्रातील कोणत्याही समाजाच्या समतोल विकासात त्या घराण्यांच्या किंचितही योगदान नाही. त्यांच्या स्व:स्वार्थाच्या राजकारणामुळे आज संपुर्ण विधानसभाच अधोगतीकडे जातांना दिसून येत आहे. आताही जर आपण या घराण्यांच राजकारणाच्या भरवशावर राहिले तर विधानसभेच्या शाश्वत विकास होणे शक्यच नाही. सगळीकडे अमृतमहोत्सव … Continue reading अहेरी विधानसभेतील समस्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही