अहेरी विधानसभेतील समस्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, एटापल्ली, दि. ४ जानेवारी : अहेरीचे दोन्ही घराणे पूर्वीपासून स्व:स्वार्थासाठी राजकारण करीत आहे. या क्षेत्रातील कोणत्याही समाजाच्या समतोल विकासात त्या घराण्यांच्या किंचितही योगदान नाही. त्यांच्या स्व:स्वार्थाच्या राजकारणामुळे आज संपुर्ण विधानसभाच अधोगतीकडे जातांना दिसून येत आहे. आताही जर आपण या घराण्यांच राजकारणाच्या भरवशावर राहिले तर विधानसभेच्या शाश्वत विकास होणे शक्यच नाही. सगळीकडे अमृतमहोत्सव … Continue reading अहेरी विधानसभेतील समस्या सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed