लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 23 नोव्हेंबर :- वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळेतील इयत्ता ९ वी मधे शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने दि. २०/१०/२०२२ रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. हे प्रकरण आश्रमशाळा व्यवस्थापनाने दडपले होते. मात्र या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही पदाधिकाऱ्यांसह राजकीय लोकांचाही सहभाग आहे, अशी माहिती मिळताच मुलीचे वडील शंकर यशवंत … Continue reading आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या संशयास्पद : खरे गुन्हेगार शोधण्यासाठी SIT नेमण्याची संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed