भर पावसात बल्लारपूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बल्लारपूर शहरामध्ये पायदळ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ.कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवडे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, उपविभागीय अभियंता एन.पी.मुत्यलवार, शाखा अभियंता श्री. जोशी यांचे हस्ते वृक्षारोपन करुन रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीची सुरवात … Continue reading भर पावसात बल्लारपूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन