तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदुर्गनगरी, दि. 17 :  तोक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे दोन बोटी वाहून गेल्याआहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर, … Continue reading तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता