विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 24 नोव्हेंबर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, अशा सूचना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केल्या. राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या … Continue reading विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंग कोश्यारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed