जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवले.लाखो अनुयायांसह डॉ.बाबासाहेबांनी धम्मदिक्षा घेतली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्षी रेसकोर्स मैदान येथे धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहिर केला होता.मात्र त्या पूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.त्यामुळे महालक्षी रेसकोर्स मैदानात … Continue reading जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed