चैनपूर्ण करण्यासाठी जे काढल्या जातं त्याच नाव आहे कर्ज…! इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अकोला, दि. ८ मार्च :  आपल्या वादग्रस्त किर्तनाने नेहमीच चर्चेत असलेल्या इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा अकोल्यात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे. “उत्पन्न झालं कमी शोक झाले जास्त”, शोक पूर्ण करण्यासाठी जे काढल्या जाते त्याच नाव आहे कर्ज. जे जास्त झाल्या नंतर टोकाची भूमिका … Continue reading चैनपूर्ण करण्यासाठी जे काढल्या जातं त्याच नाव आहे कर्ज…! इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान