गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण;  सुर्यापल्ली वासीयांचा नवा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  १० वी, १२ वीत गुणवत्तापूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण.  उपक्रमाची सुरुवात याच वर्षीपासून होणार. यंदाच ध्वजारोहण अक्षता अत्राम हिच्या हस्ते होणार.  अहेरी, दि. ११ ऑगस्ट : भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे, याच … Continue reading गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण;  सुर्यापल्ली वासीयांचा नवा उपक्रम